> MPSC/UPSC

बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

भूगोल प्रश्नसंच ७






१.  कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून जाते ?     
अ .सहा

ब .सात

क. आठ

ड. दहा

उत्तर
क.आठ 

२.भारताची दक्षिण उत्तर लांबी --------- कि मी आहे 
अ.२९३३

ब.३२३४

क.२९३६

ड.३२१४
उत्तर
ड. ३२१४

३.भारताच्या सर्वात उत्तरेकडील बिंदू कोणता ?
अ.इंदिरा point

ब .इंदिरा call

क.लेह

ड.सियाचीन
उत्तर
ब. इंदिरा call

४.भारतातील कोणत्या राज्याला सर्वात जास्त लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे 
अ. गुजरात

ब.पश्चिम बंगाल

क.केरळ

ड.तामिळनाडू
उत्तर
अ.गुजरात 

५.भारतातील किती राज्यांच्या सीमा प्रदेशाला लागून आहे 
अ. १२

ब.१७

क.१९

ड.१६
उत्तर
ब.१७

६.भारताच्या एकून क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राने --- % क्षेत्रफळ व्यापले आहे 
अ.९.३७

ब.७.२९

क.९.३६

ड.७.२८
उत्तर
 क.९.३६

७ .सर्वात जास्त जिल्ह्यांची संख्या कोणत्या राज्य / केंद्राशाशित प्रदेशात आहे ?
अ.गोवा

ब .तेलंगाना

क.मणिपूर

ड.दिल्ली
उत्तर
ड . दिल्ली 

८.खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा 
I. चंडीगड , दादरा नगर हवेली , लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात असणाऱ्या जिल्ह्यांची संख्या सारखी आहे 
II.मिझोरम, त्रिपुरा या केंद्रशासित प्रदेशात असणाऱ्या जिल्ह्यांची संख्या सारखी आहे
अ .विधान I बरोबर

ब .विधान II बरोबर

क .दोन्हीही चूक

ड .दोन्हीही बरोबर
उत्तर
ड.दोन्हीही बरोबर